प्रतिनिधी : जुबेर शेखमुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बच्चू कडू लवकरच शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेणार आहेत. विशेष म्हणजे, ते […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चेत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून अध्यक्षपदी भाजपच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी उषाताई रविंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.उपाध्यक्ष पद हे शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. या निर्णयामुळे महायुतीतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून जिल्हा […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या सत्तासमीकरणांच्या चर्चांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “प्रसंगी विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पक्षएकजुटीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास महिना उलटत आला आहे, सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यापासून ‘किंगमेकर’ ठरलेले महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर आहेत. सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या ‘फिल्डिंग’मध्ये आता होळीचा […]
लातूर | मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६:लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २३ जागांसह सर्वाधिक यशमिळवून हे सिद्ध केले आहे की, हा जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचाबालेकिल्ला होता आणि आजही तो अभेद्य आहे. लातूरच्या जनतेने जो भरघोसपाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी आणिमाझे सर्व सहकारी अहोरात्र प्रयत्नशील राहू, अशा शब्दांत माजी मंत्रीआमदार अमित विलासराव […]
धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रतापराव सरनाईक हे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पालकमंत्री सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांसह विविध ठिकाणी जिल्हा परिषद […]
